महाराष्ट्र
-
Navi Mumbai Jobs: खुशखबर! नवी मुंबई महानगरपालिकेत ६२० पदांसाठी बंपर भरती; १३२००० रुपये पगार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC)नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या…
Read More » -
आता राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा..
राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्वसामान्य…
Read More » -
रिल बनवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..
सोशल मीडियावरील रिलचा प्रचंड ट्रेंड वाढला आहे. सर्वसामान्यांसह सरकारी अधिकारी कर्मचारी देखील सोशल मीडियाचा वापर करून “सिंघम” स्टाईलने रिल तयार…
Read More » -
Shiv Jayanti: चक्क मोहरीवर साकारले महाराज! नाशिकच्या तरुणीची अशीही शिवभक्ती…!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात छोटे चित्र बनवून नाशिक मधील ऐश्वर्या औसरकर या महिला कलाकाराने जागतिक विक्रमात आपले नाव नोंदवले…
Read More » -
बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच शिक्षकाला चाकूचा धाक,शिक्षकांना परीक्षा काळात संरक्षण देण्याची मागणी..
नगर (प्रतिनिधी) बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून, यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान मंगळवारी (दि.11 फेब्रुवारी) एक गंभीर घटना घडली आहे. श्री…
Read More » -
रेशन धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त ..!
छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांच्या छाप्यात सरकारी धान्याचा काळा बाजारात जाणारा एक प्रकार उघड झालेला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे हे…
Read More » -
Crime news: दोघंच जीवापाड प्रेम, जात आडवी आली अन् त्या गावात ‘सैराट’ घडलं..
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. तो केवळ 18 वर्षाचा. तर तिचं वय जेमतेम 20 वर्षाचं. लातूरच्या टाकळी गावात ते दोघे…
Read More » -
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी..
मुंब्रा येथे एका मराठी (Marathi) तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ…
Read More » -
Love Story : श्रीजना आणि विवेक पंगेनीची ‘एक अधुरी प्रेमकहाणी’…
आपण चित्रपट, कथा कांदबरी ते सर्वसामान्यांपर्यंत संघर्षमय अशा प्रेमकथा बघत असतो. चित्रपटांतून अनेकदा आपण या प्रेमकथा अजरामर झालेल्या बघितल्या आहेत.…
Read More » -
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय..
शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने…
Read More »