श्रीशिक्षणाची भारतात पहिली शाळा सुरु करणारी माता सावित्रीबाई फुले यांची दक्षिण भारतात अशोक विजयादशमी निमित्ताने कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला!
दक्षिण भारतात अशोक विजयादशमी निमित्त महिलांनी सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांना अश्या पद्धतीने अभिवादन केले. आपल्या महिलांना हे कधी समजणार!कारण भारतात महिला शिक्षण जर–सावित्रीमाई फुलेनी सुरु केल नसत तर आज श्रीयांचे काय हाल झाले असते!फक्त चूल आणि मूल!!पण एका घरामधील एक श्री शिक्षण घेउन नौकरीला लागते तर त्या घरातील आजूबाजूच्या महिलाना सुध्दा शिक्षणाचा हेवा वाटतो आणि श्रीशिक्षणामुळे संपुर्ण कुटूंब सुशिक्षीत होउन! आर्थिक प्रगती बरोबर देश्याची प्रगती होते!तर श्रीशिक्षण हे महत्वपुर्ण आहे!संविधानानुसार 50 टक्के आरक्षण महिलांना आहे!महिलानी तरुणीनी खूप शिकावे!आणि जे नालायक वृत्तीचे लोक समाजात आहेत!ते श्रीयाच्या महिलाच्या विकासाच्या बाबतीत गैरसमज पसवितात अश्या लोकांना धडा शिकवावा!सावित्रीबाई फुले शाळा शिकवायला जात होत्या त्यात काही समाजकटंकानी शेण मारून माता सावित्रीबाईचा अपमान केला!शेण मारणार्या लोकांचे तोड माता सावित्रीबाई यांनी बंद केले! दोन साड्या शाळेत जाताना बरोबर घेउन जायच्या!आज तर तशी परिस्थिती नाही आहे!शिका!संघटित व्हा!संघर्ष करा! आता तर महिलांनी एकजूट होउन वाईट लोकांना धडा शिकवावा!
निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.