महाराष्ट्र

यंग इंडिया सोसिअल अससोसिएशन तर्फे ५० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

ठाण्यात यंग इंडिया सोसिअल अससोसिएशन तर्फे ५० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

शरण खन्ना

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

दि २६ सप्टेंबर : आज यंग इंडिया सोसिअल अससोसिएशन, प्लांट ऐ एफ के एन ट्री,एक खावाईश फौंडेशन,एन एस एस व रोट्रॅक क्लब तर्फे ठाणे जिल्हातील संजय गांधी नॅशनल पार्क येऊर येते ५० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले हे संस्था सलग ५ वर्षा पासून झाड लावत आहे पण देशात कोरोना चा पादरभाव वाढल्या मुळे दोन वर्ष वृक्षारोपण बंद होते पण या रविवार पासून दर रविवारी वृक्षारोपण होणार हे त्यांचा तर्फे सांगितले आहे यंग इंडिया अससोसिएशन,प्लांट ऐ एफ के एन ट्री,एक ख्वाईश फौंडेशन, एन एस एस व रोट्रॅक क्लब फक्त वृक्षारोपणनाहीच तर ते दुसरे पण सामाजिक उपहाक्रम करतात जशे की भेटके कुत्राना जेवण व त्यांचे काळजी घेणे, व्यस्कर लोकांनाचे काळजी घेणे, किनार समाज व गुरजु लोकांना मदत असे अनेक सामाजिक कारीय करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे